You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मणिपूरमधील हिंसाचाराची कारणं काय? बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट
मणिपूरमधील हिंसाचाराची कारणं काय? बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट
Published
मणिपूरमध्ये सध्या दोन तट पडलेत. एक भाग मैतेई समाजाच्या ताब्यात आहे तर दुसरा कुकी समाजाच्या.
इथला हिंसाचार एक-दोन दिवसांचा नाही तर अनेक आठवड्यांपासून सुरू आहे, ज्यात अनेक गावांचं नुकसान झालंय.
असंख्य घरं उद्ध्वस्त झाली आहेत, लोकांचे जीव गेलेत आणि अतोनात नुकसान झालंय. पण हे सगळं का होतंय? आणि हे थांबणार कधी?