राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 89 झाली आहे. 74 वरून ती 89वर गेलीय. 8 जण बाहेरून आले आणि त्यांना कोरोना झालाय.
या 89 पैकी 1 जण पुण्याचा आणि 1 जण मुंबईचा आयसीयूमध्ये आहेत. बाकी सगळ्यांची प्रकृती उत्तम आहे.
ही संख्या वाढत असली तरी उद्यापासून उपचार सुरू असलेले अनेक जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट येत आहेत.
रस्त्यावरची गर्दी 144 जमावबंदी लागू. राज्यातल्या शहरी भागात बंदी लागू नये, पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये. अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल.
मीच आहे माझा रक्षक, हे धोरण या वातावरणात सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आता पत्रकार परिषद घेण्यापेक्षा
डिजिटल माध्यमांद्वारे अपडेट्स देत राहणार. त्यासाठी फेसबुक लाईव्हचा वापर करण्यात
येईल.