IRCTC कडून प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत मिळणार
देशातील लॉकडाऊन वाढवल्यानंतर रेल्वेनं प्रवासी वाहतूकही 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र रद्द झालेल्या गाड्याच्या तिकिटांचे पैसे IRCTC कडून परत दिले जातील. प्रवाशांनी त्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाहीये. तिकिट भाड्याची पूर्ण रक्कम प्रवाशांच्या खात्यात जमा केली जाईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त






