You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तिरुपतीमध्ये 200 महिलांनी जेव्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय का घेतला?
तिरुपतीमध्ये 200 महिलांनी जेव्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय का घेतला?
Published
तुम्ही महिला रिक्षा चालक पाहिल्या असतील. तुमच्या शहरातली एखाद – दुसरी महिला रिक्षाचालक सोशल मीडियावर व्हायरलही झाली असेल. पण आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये एक नाही, दोन नाही, तर जवळपास 200 महिला ऑटोरिक्षा चालवतात. सगळ्यांची कारणं वेगवेगळी आहेत.
काही महिलांच्या पतीनं निधन झालंय, काही महिला त्यांच्या नवऱ्यापासून विभक्त झाल्यात तर काहींच्या नवऱ्यांना दारुचं व्यसन आहे. अशात या महिलांनी रोजगाराचं साधन म्हणून रिक्षा चालवायला सुरुवात केलीये. या सर्व महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच रोजगारातून करतात.