ओमिक्रॉन कोरोना व्हेरियंटचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे का? - सोपी गोष्ट 480

Published

ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं.

पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का?

संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे

हेही पाहिलंत का?

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.