मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: 'हे राज्य आणि केंद्र सरकारचं अपयश'
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: 'हे राज्य आणि केंद्र सरकारचं अपयश'
Published
मणिपूरमधील हिंसाचाराचं सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. नुकतंच राज्यातील जिरीबाम जिल्ह्यात सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात अशांतता पसरली आहे.
अशात तिथल्या लोकांना काय वाटतं?
रिपोर्ट - राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी
शूट आणि एडिट - अन्शुल वर्मा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






