You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुष्काळामुळे शेतकरी गाव सोडायच्या तयारीत
Published
अपुरा पाऊस पडल्यानं महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ जाहीर झाला आहे. पोटापाण्यासाठी शेतकरी गाव सोडून मुंबई-पुण्याला जाण्याचा विचार करत आहेत.
65 वर्षांच्या बहिणाबाई तपासे हिंगोली जिल्ह्यातल्या साटंबा गावात राहतात.
रिपोर्ट, शूट, एडिट : राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)