अन्नसुरक्षेसाठी पॅकेज जाहीर पण लॉकडाउनमध्ये भुकेचा प्रश्न मिटेल का?- सोपी गोष्ट
Published
कोरोना विषाणूचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेला स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असल्याचं भाकित जगभरातले अर्थतज्ज्ञ करत आहेत पण आता सर्वांत मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे तो म्हणजे पोटा-पाण्याचं काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित आणि गरिबांसाठी 1 कोटी 70 लाखांचं पॅकेज जाहीर केलं आहे. पण यामुळे देशात असलेल्या लाखो लोकांपर्यंत अन्न कसं पोहोचणार? या प्रश्नाचा आढावा घेणारी ही सोपी गोष्ट.
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
शूट - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)