Lokmanya Tilak Express: मुंबईहून निघालेल्या रेल्वेचे 8 डबे घसरले, 20 जण जखमी

रेल्वे प्रवासी

फोटो स्रोत, Ani

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

मुंबईहून भुवनेश्वरकडे निघालेल्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून घसरले. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सकाळी सातच्या सुमारास ओडिशातील कटकजवळ सालनगाव आणि नेरगुंडी स्टेशनच्यामध्ये ही घटना घडली.

रेल्वे

फोटो स्रोत, Ani

जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या घटनेनंतर पाच रेल्वेंचं वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

( ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे. )

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)