बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी

व्हीडिओ कॅप्शन, बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी
बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी
Published

बारावी नापास असलेल्या संतोष यांनी औरंगाबादमध्ये 7 वर्षं एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला.

गावाकडे परतल्यानंतर संतोष यांनी 6 वर्षं शेळीपालन केलं आणि मग एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टिंग – श्रीकांत बंगाळे शूट – गणेश वासलवार व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?