शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले राजगडावरून का हलवली होती?
शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले राजगडावरून का हलवली होती?
Published
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान या किल्ल्याला मिळाला होता.
पण एक काळ आला जेव्हा महाराजांनी राजधानी हलवायचं ठरवलं. मुघलांशी तह करून शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, पण हा किल्ला त्यांनी सोडला नाही.
बीबीसी मराठीची ही विशेष मालिका आहे - किल्ल्यांची गोष्ट, आणि ही कहाणी आहे किल्ले राजगडाची
लेखन - प्राजक्ता धुळप
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



