भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणारी भावंडं 75 वर्षांनी पुन्हा भेटली तेव्हा
भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणारी भावंडं 75 वर्षांनी पुन्हा भेटली तेव्हा

Published
1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर अनेक कुटुंबांचंही विभाजन झालं.
खासकरून पंजाब आणि बंगालमधील कुटुंबे दोन वेगवेगळ्या देशांत दुभागली गेली. अशाच काही कुटुंबातील भावंडं पुन्हा म्हणजे 75 वर्षांनी एकमेकांना भेटली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



